आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा२०१६ मध्ये झालेल्या वृक्ष गणनेचा वाद कायम असताना पालिकेच्या उद्यान विभागाने आता वृक्ष संरक्षण कायद्यामध्ये दर पाच वर्षांनी वृक्ष गणना केली पाहिजे, या वाक्याला बंधनकारक ठरवत नवीन वृक्ष गणना करण्याचा घाट घातला जात आहे. यापूर्वीची वृक्ष गणना २०१८ मध्ये पूर्ण झाली असल्याने त्याचा विचार केला तर त्यास चारच वर्ष झाले आहे. कोरोना काळात दोन वर्षांमध्ये वृक्ष लागवड झाली नसल्याने नवीन वृक्ष गणना कोणाच्या सोयीसाठी असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.