आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजगात कोठेही कोरोना अस्तित्वात नाही. ‘ज्याला जगायचे असेल तो,जगेल ज्याला मरायचे असेल तो मरेल.’ या प्रश्नात केंद्र व राज्य सरकारने लक्ष घालू नये. ज्यांचा मृत्यू झाला ते जगायच्या लायकीचे नव्हते. देशातील व्यवहार पूर्ववत केला जावा, अशी मागणी शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी केली. सरकारचा ‘मास्क’ सक्तीच्या धोरणालही त्यांनी तीव्र विरोध दर्शवला. कोरोना रुग्णांची संख्या वाढल्यानंतर राज्य सरकारकडून कोरोनाच्या साखळीला खंड पाडण्यासाठी लॉकडाऊनचा आदेश दिला आहे. या निर्णयाविरोधात सांगलीतील व्यापाऱ्यांच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी भिडे बोलत होते. गेले वर्षभर कोरोना संदर्भात केंद्र व राज्य सरकारने उचललेल्या विविध उपाययोजनावरही त्यांनी जोरदार टीका केली.
भिडेंची मुक्ताफळे :
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.