December 14, 03:06
ठाणे- राज्यात जादूटोणाविरोधी कायदा मंजूर होऊन 24 तासही होत नाहीत, तोच ठाणे जिल्ह्यात नरबळीचा प्रकार उघडकीस आला आहे. आजारी पत्नीला वाचविण्यासाठी एका महिलेचाच नरबळी दिल्याची घटना वसई येथे घडली आहे. याप्रकरणी बळी देणा-या मांत्रिकासह 6 जणांना अटक करण्यात आली आहे.
वसईतील वाळीव गावात हा नरबळीचा धक्कादायक प्रकार उघड झाला. प्राप्त माहितीनुसार, ही घटना 17 नोव्हेंबरच्या...