आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासणाचे आपले महत्त्व आहे. मात्र,सध्या याची भव्यता आणि परंपरेचा लोकांना विसर झाला आहे. कोविडच्या दोन वर्षांनंतर अनेक लोकांनी आप्त-स्वकीयांना गमावले आहे. अशा स्थितीत या वेळचा सण सर्व एकत्र मिळून जुन्या स्मृती विसरून नव्या आठवणी साठवू पाहत आहेत. एकत्र सण साजरा केल्याने तणाव कमी होतो.
वन पोल सर्व्हेनुसार, बहुतांश सणात आई-वडील धार्मिक कार्यात आपल्या मुलाच्या भागीदारीमुळे समाधानी आहेत. मात्र, एक तृतीयांशपेक्षा जास्त लोकांनी मान्य केले की, त्यांना वाटते की त्यांची किशोरवयीन मुलांनी जास्त सेवाकार्य आणि कार्यक्रमांत भाग घ्यावा. चारपैकी तीनही(७५%) या गोष्टीशी सहमत आहेत की, धार्मिक सेवांत भाग घेतल्याने किशोरवयीनांना आपल्या कुटुंबाच्या परंपरेशी जोडायला मिळते. मिशिगन विद्यापीठातील संशोधकांनी केलेल्या सर्वेक्षणात निम्मे(४८%) आई-वडील, जे सुट्यांमध्ये सणात सहभागी होण्याची योजना आखत आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार, आपल्या मुलांना यात सहभागी होण्यासाठी भर देतील. यात त्यांची इच्छा नसली तरीही.लहान मुलांना कुटुंबासोबत सण साजरा करण्यात तणाव जाणवतो. मात्र, पालकांच्या म्हणण्यानुसार, यामुळे कुटुंबातील नाते सुधारते आणि तणाव निवळण्यास वेळ मिळतो तसेच प्रत्येक गोष्टीवर उपाय शोधण्याची हीच वेळ असते.
युवा आवडीने धार्मिक कार्यक्रमात सहभागी होत नाहीत सर्व्हेनुसार, या आयोजनांत सहभागी होणारे अनेक युवा आपल्या मर्जीने सहभागी होत नाहीत. मात्र, ५०% पालकांना मुले आणि किशोरांसोबत सोईस्कर वाटते. ४४% म्हणाले, मुलांना १८ वर्षांपर्यंत धार्मिक कार्यक्रमात भाग घेतला पाहिजे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.