आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासायबर सुरक्षा राष्ट्रीय सुरक्षेचा अविभाज्य घटक आहे. मोदी सरकार तो मजबूत बनवण्यासाठी कटिबद्ध आहे. केंद्रीय गृह मंत्री अमित शहा सोमवारी ‘सायबर सुरक्षा आणि राष्ट्रीय सुरक्षा’ वर आयोजित एका कार्यक्रमात बोलत होते. ते म्हणाले, भारत तंत्रज्ञानात खूप पुढे आहे. सायबर सुरक्षा केली नाही तर तो देशासाठी मोठे आव्हान ठरेल. याच्याशिवाय भारताचा विकास अपूर्ण असेल. ‘सायबर स्पेस’चा दुरुपयोग नवी बाब नाही. आगामी काळात अशा प्रकारचे गुन्हे आणखी वाढण्याची शक्यता आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.