आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभारताने गुरुवारी अटारी-वाघा सीमेवर एका पाकिस्तानी नागरिकास परत पाठवले. तरुण चुकून सीमा ओलांडून भारतात आला होता. सुरक्षा दलांनी पंजाब स्थित ठाणे रामदासनजीक पाकिस्तान लगतच्या सीमेवर त्याला पकडले होते. यानंतर त्याला तुरुंगात ठेवण्यात आले. दुसरीकडे, पाकिस्तानने आपल्या प्रयत्नामुळेच ही सुटका झाल्याचा आव आणत आहे. भारताने जानेवारीत १७ पाक नागरिकांची सुटका केली होती.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.