आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायोजना आयोगाचे माजी उपाध्यक्ष आणि अर्थतज्ज्ञ माँटेकसिंग अहलुवालिया यांनी जुनी पेन्शन योजना विवेकहीन आणि भविष्यात कंगाल करणारी असल्याचे म्हटले आहे. शुक्रवारी त्यांनी सांगितले की, जे लोक याला प्रोत्साहन देत आहेत,त्याचे परिणाम १० वर्षांनंतर वित्तीय कंगालीत होईल.
हिमाचलसह काही राज्ये निवडणुकीत जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा मुद्दा उचलत होते,अशा वेळी हे वक्तव्य आले आहे. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी या वक्तव्यावर टीका करत म्हटले की, देशात ६० वर्षांसाठी जुनी पेन्शन योजना लागू होऊ शकते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.