आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादाेन वर्षांपूर्वी भारतीय सुरक्षा दलासाेबत झालेल्या धुमश्चक्रीत चीनच्या किती नागरिकांचा मृत्यू झाला याबद्दल आम्ही काही सांगू शकत नाही. केंद्रीय माहिती आयाेगाने अलीकडेच आरटीआयच्या याचिकेवरील सुनावणीत हे स्पष्ट केले. ही याचिका २०२० मध्ये १५ व १६ जुलै राेजी झालेल्या हिंसाचाराच्या घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाइकांनी दाखल केली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.