आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करास्पेशल डेस्क - लोक सध्या आरोग्याच्या बाबतीत प्रचंड जागरूक झालेले आहेत. ते स्वतःच्या खाण्या पिण्यावर बारकाईने लक्ष ठेवत असतात. त्यासाठी सेंद्रीय पदार्थांना प्राधान्य दिले जात असते. कारण सेंद्रिय पदार्थांत कोणत्याही प्रकारची रसायने नसतात. पण आजच्या काळात काहीही शुद्ध मिळत नाही. अगदी पंचतारांकित हॉटेलमधील स्वादिष्ट जेवणही शुद्ध नसते. कदाचित आपल्याला माहिती नसेल, पण त्याठिकाणीही उघडपणे घोटाळा केला जातो. असेच काही आम्ही आपण सांगणार आहोत.
अशाच 15 ट्रिक्सविषयी जाणून घेण्यासाठी क्लिक करा पुढील स्लाइड्सवर..
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.