आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
मुंबई : टीव्ही सीरियल 'दिल से दिल तक' मध्ये शोरवरीची भूमिका साकारणा-या रश्मी देसाईला शोमधून बाहेर काढण्यात आलेय. रिपोर्ट्सनुसार शोमधून बाहेर काढल्याविषयी स्वतः रश्मीलाही माहिती नव्हते. ज्यावेळी ती शूटिंगसाठी पोहोचली तेव्हा तिला याविषयी माहिती मिळाली.
शोमधून बाहेर काढल्यानंतर अशी होती रश्मीची रिअॅक्शन
- शोमधून बाहेर काढल्यानंतर रश्मीने एका एन्टटेन्मेंट पोर्टलसोबत बातचित केली.
- रश्मीने सांगितले, 'मला सांगण्यात आले होते की, शोरवरीच्या कॅरेक्टर आणि शोच्या कथेमध्ये बदल करण्यात येत आहेत, जे मला मान्य नव्हते.'
- तिने मुलाखतीत सांगितले की, 'मला मान्य नव्हते म्हणून मी शो सोडण्याचा निर्णय घेतला होता.'
- रश्मीने सांगितले की, कलर्स आणि शशी सुमीतची टीम माझ्या निर्णयाशी सहमत होती. शुक्रवारी माझा सेटवर शेवटचा दिवस आहे याविषयी मला माहिती नव्हती.
- रश्मीला हा शो यापुर्वीच सोडायचा होता. कारण तिच्या भूमिकेत बरेचदा बदल केले जात होते.
- या शोमध्ये आता 7 वर्षांचा लिप दाखवला जाणार आहे. अॅक्टर इकबाल खान लवकरच हा शो जॉइन करेल आणि जॅस्मिन भसीनसोबत रोमान्स करताना दिसेल.
पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा दिल से दिल तक या शोचे काही सीन्स...
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.