संधी गमावल्याचे दु:ख सगळ्यांनाच होते; परंतु वेळ निघून गेल्यामुळे
आपण काहीही करू शकत नाही. मात्र, भविष्यकाळात होणा-या अशा चुकांपासून आपण सावध होऊ शकतो. त्यासाठी जाणून घेऊया उपयुक्त पद्धती...
* आपण काय करू शकतो? : सर्वप्रथम हे समजून घ्या की, नेमके आपल्याला काय करायचे आहे. त्यासाठी आपल्या मनाचे ऐकून घ्या. दुसरे कोणी काही सांगत असेल किंवा दुस-याचे पाहून निर्णय घेऊ नका. त्यामुळे जीवन समाधानी राहून दुस-यांशी आपले संबंध बळकट होतील.
पुढे वाचा आपल्या पध्दतीने जीवन कसे जगावे...