जन्म- १९५०
वडील - सीओ थॉमस
शिक्षण - स्थानीय चर्चमध्ये शाळा, त्रिचूरच्या सेंट थॉमस कॉलेजमधून फिजिक्समध्ये एमएस्सी.
कुटुंब - पत्नी शीला (व्यवसायी), दोन मुले.
का आहेत चर्चेत? : यांनी मनेका गांधींच्या विरोधात याचिका दाखल केली.
कोच्चोसेफ कॅथॉलिक फादर डेव्हिड किरेमल यांच्यामुळे एवढे प्रभावित आहेत की, त्यांच्या सांगण्यावरून त्यांनी
आपल्या किडनीचे दान एका ट्रकचालकाला करून टाकले. कोच्चोसेफने आपल्या जवळच्या नातेवाइकाला जो किडनीचा त्रास सोसत होता त्यास पाहिलेले होते. किडनी फेडरेशन ऑफ इंडियात फादर आणि कोच्चोसेफ सदस्य आहेत. फादर यांनी पहिले एका सुताराला आपली किडनी दिली. याच संस्थेत काहीही न घेता किडनी दान केली जाते. अट फक्त ही असते की, किडनी ज्यास दान केली जात आहे. त्याच्या नातेवाइकांनी एखाद्या गरजूची मदत करावी. कोच्चोसेफने ज्या चालकास म्हणजे जॉनला किडनी दिली तेव्हा त्यांच्या पत्नीने अन्य कोणाला तरी किडनी दिली. केरळातील एक गावात शिकलेले कोच्चोसेफ आपल्या गावातील त्या वेळी तीन पीजीमधून एक होते. त्यांना एका कंपनीत सुपरवायझरची नोकरी मिळाली. तेव्हा ८५० रु. पगार मिळत होता. ते स्वत:च काही करू इच्छित होते. वडिलांनी प्रेरणा आणि मदत दोन्हीही दिली. त्यांनी व्होल्टेज स्टॅबिलायझर बनवणे सुरू केले. काम वाढू लागले; पण भाषेची समस्या होतीच. तेव्हा कोच्चोसेफ इंग्रजी, फायनान्स आणि अकाउंटिंग शिकायला गेले.
खाडी देशात त्यांचे उत्पादन खुप विकू लागले. तेव्हा त्यांची कंपनी व्ही गार्ड देशातील प्रसिद्ध स्टॅबिलायझर कंपनी झाली आहे. पत्नी शीला “विस्टार’ नावाने गारमेंटचा व्यवसाय पाहतात. दोन मुलांमधून लहाना मिथुन त्यांच्याबरोबर आहे. तथापि, मोठा अरुण अॅम्युझमेंट पार्कचे काम पाहतो. कोच्चोसेफ यांनी अनाथ पशूंच्या विरोधात मोहीम छेडलेली आहे. देशात सर्वाधिक कर देण्यासाठी राष्ट्रीय सन्मानाने गौरवित झालेले कोच्चोसेफ यांनी अशातच मनेका गांधींच्या विरोधात राजकोशाला (खजिना) नुकसान पोहोचवण्याच्या आरोप लावून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
जिद्द - निधी तिवारी, साहसी खेळाडू
एकटीने चालवली ५००० किमी गाडी
वय- ३५ वर्षे, कुटुंब - पती लष्करात, दोन मुले
का आहेत चर्चेत : ५९ अंश सेल्सियसमध्ये ५००० किलोमीटरचा एकट्याने केला प्रवास
५९ अंश सेल्सियस तापमानात जिथे तुम्ही असाल तिथे गाड्यांमध्ये ऑइल जमू लागते जाम होते, त्या तापमानात एकट्याने कार घेऊन ५००० किलोमीटरचा प्रवास करणे आपण फक्त कल्पनाच करू शकतो. बहुधा नाहीच, पण भारतातील एका महिलेने हे करून दाखविले आहे. ती अशी पहिलीच भारतीय आहे, जी सैबेरियाच्या वाळवंटात या प्रकारचे साहस करण्याचे दु:साहस करून यश मिळविले आहे. तथापि ही स्थिती अशी आहे की, थोडेदेखील शरीर उघडे राहिले की, हाडेच गळून जाऊ शकतात. येथे धोकादायक कोल्हे शिकारीसाठी तर नेहमीच तयार असतात. अशातच त्यांनी हा थक्क करणारा प्रवास पूर्ण केला आहे. १३ दिवसांतील एवढा प्रवास त्यांनी पूर्ण केला आहे. येथे सूर्य निघत तर नाही, पण प्रकाश फक्त तीन तास राहतो.