आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करालंडन- तारुण्यात पुरेशी झोप होत नसल्यास उतारवयात विस्मृतीचा धोका संभवू शकतो, असा दावा नव्या अभ्यासात करण्यात आला आहे.
सत्तरीतील व 20 वयाच्या काही जणांची स्मरणशक्तीची साधी चाचणी घेण्यात आली. यामध्ये उतारवयातील 55 टक्के नागरिकांची स्मरणशक्तीची समस्या गंभीर असल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे ज्येष्ठ नागरिक व तरुणांच्या विश्रांतीचे तास सारखेच होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.