महाराष्ट्रातील रत्नागिरी येथील समुद्रकिना-यावरची ही घटना आहे. 19 सप्टेंबरच्या वादळी पावसानंतर 12 कोळी मासेमारी करण्याकरीता समुद्रात गेले होते. मात्र समुद्रामध्येच असताना वादळात त्यांची नाव अडकून पडली. यापासून वाचण्यायसाठी सर्व 12 जणांनी समुद्रात उडी मारली. किनारा फार लांब नसल्यामुळे सर्वजण पोहत सुरक्षितपणे किना-यावर पोहोचले.
पुढील स्लाइडवर पाहा, या घटनेचा व्हिडिओ...