आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराया निर्णयाने मोठया प्रमाणावर पाण्याची बचत होईल, असा दावा करण्यात येत आहे. पश्चिम महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात ऊसाची शेती केली जाते. मात्र ऊसाला पाणी देण्यासाठी पाईपलाईन किंवा पाटाचा वापर केला जातो. यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी वाया जाते आणि जमिनीची धूप होते.
पाण्याची बचत होणे अपेक्षित
जास्त पाणी आणि कमी उत्पादन हे सूत्र बदलण्यासाठी सरकारने ऊस शेतीसाठी आता ठिबक सिंचन बंधनकारक केले असल्याचे सांगण्यात येत आहे. ठिबक सिंचनामुळे आवश्यकतेनुसार पिकाला पाणी मिळेल आणि पाण्याचीही बचत होईल, असे मानण्यात येत आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.