मुंबई– 'भारताची आर्थिक धमणी' अशी मुंबईची ओळख. शिवाय दक्षिण, पश्चिम आणि मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर म्हणून मुंबईचा उल्लेख होतो. 18 व्या शतकाच्या मध्यकाळात ब्रिटिशांनी सात बेटांना जोडून या मुंबईची निर्मिती केली.
19 व्या शतकात आर्थिक व शैक्षणिक प्रगती झाली आणि 20 व्या शतकामध्ये स्वतंत्र चळवळीचा पाया मुंबईतच मजबूत झाला. हे भारतातीच नव्हे तर जगातील एक महत्त्वाचे शहर आहे. पण, आज मुंबईत प्रचंड गर्दी दिसते. तशीच गर्दी 200 वर्षांपूर्वीही होती का? त्या काळातही हे शहर धावत होते का? हे जाणून घेण्याची उत्सुकता प्रत्येकालाच असते.
या अनुषंगाने आम्ही आपल्याला 200 वर्षांपूर्वीच्या मुंबईची सैर घडवून आणणार आहोत. त्यासाठी फक्त पुढील प्रत्येक स्लाइडवर क्लिक करा.
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)