आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
ऐन दुष्काळात तीन दिवसाआड पाणीपुरवठा आणि अधिक भारनियमन या संकटात सापडलेल्या जळगावकरांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. पाणीकपातीच निर्णय मे महिन्यापासूनच लागू व्हावा, यासाठी पालिकेतील सत्ताधार्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. दुसरीकडे वाढता जनक्षोभ लक्षात घेऊन वीजचोरी व गळती अधिक असलेल्या भागांसाठी स्वतंत्र फीडर देईपर्यंत ‘क्रॉम्प्टन’ जुनेच भारनियमन वेळापत्रक राबवण्याच्या विचारात आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.