आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
सांगली- खानापूर तालुक्यातील रेवणगाव घाटात एसटी आणि टिप्परची समोरासमोर धडक होऊन 3 जण जागीत ठार झाले आहेत तर चार प्रवासी जखमी झाले आहेत. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार एसटीला धडक दिल्यांतर डिप्पटर दोन तीन वेळा उलटला. हा अपघात मंगळवारी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास घडला.
मिळालेल्या माहितीनुसार या अपघातात तानाजी विलास जाधव (वय47 रा. भडकेवाडी) विजय जालिंदर कुंभार ( 46), आणि सुनंदा उत्तम यादव (वय 49 रा.वाटूंबरे ता. संगोला) यांच्या मृत्यू झाला आहे तर सत्वशीला श्रीरंग धाने, दत्तू सुनील धाने आणि साई सुनील धाने अशी हे जखमी आहेत
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.