आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासोलापूर - फाल्गुन मास समाप्तीमुळे 27 मार्चनंतर विवाहांच्या सनई-चौघड्यांना तात्पुरता ब्रेक लागणार आहे. गुरुचा अस्त असल्याने पुन्हा 15 एप्रिलपासून विवाह तिथींना सुरुवात होईल. 2014 वर्ष सुरू झाल्यावर 8 ते 13 जानेवारी दरम्यान शुक्राचा लहान अस्त असल्याने विवाह मुहूर्त नव्हते. येथून पुढे शुक्राचाच मोठा अस्त 1 ऑक्टोबर ते 21 नोव्हेंबर 2014 असला तरी फाल्गुन मासच्या शेवटच्या पंधरवड्यात धर्मशास्त्रानुसार विवाहांना मान्यता नसल्याचे आचार्य पंकजमहाराज कुलकर्णी यांनी सांगितले. महाराष्ट्रातील नामवंत पंचांगांमध्येही पंचांगकर्त्यांनी ज्योतिषशास्त्रानुसार 27 मार्च हा विवाहाचा शेवटचा मुहूर्त असल्याचे लिखित केले आहे.
पुढे वाचा 30 मार्चला काय आहे.....
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.