आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानवी दिल्ली- पाकिस्तानी सैनिकांच्या गोळीबारात एका कॅप्टन सहित 4 सैनिकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. पाकिस्तानचे इरादे पाहता भारताने आपल्या मारक आणि बचाव क्षमतेत वाढ करण्याची तयारी सुरु केली आहे. या अर्थसंकल्पात संरक्षण विभागासाठी 2.95 लाख कोटींची तरुतुद करण्यात आली आहे. ती गतवर्षीपेक्षा 7.81 टक्के जास्त आहे. वर्ष 2017-18 च्या अर्थसंकल्पात 2.74 लाख कोटी देण्यात आले होते. भारतीय लष्करात 5 अशी शस्त्रे सामील करण्यात येणार आहेत ज्यामुळे पाकिस्तानला भारताचा मुकाबला करणे जिकरीचे जाणार आहे.
पुढील स्लाईडवर जाणून घेऊ यात या शस्त्रांविषयी...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.