सोशल मीडिया युजर्सकडून गृहमंत्र्यांची कानउघाडणी
- सौरभ भगवती म्हणाले - जेव्हा तुमचे सरकार नेताजींच्या मृत्यूबाबतची कागदपत्रे सार्वजनिक करतील, ती नेताजींना खरी श्रद्धांजली ठरले.
अनुज धर - नॉट अॅक्सेप्टेबल
राज पटेल - मी ऐकले आहे ते अजून जिवंत आहेत, मग त्यांना श्रद्धांजली कशी काय वाहिली जात आहे.
नंद राज - आणि जर ते जिवंत असतील तर ?
उदय मिश्रा - मा. सिंह साहेब. तुम्ही एक बुद्धीमान नागरिक देखील आहात. नेताजींच्या मृत्यू बद्दल तुम्हाला खरीखूरी माहिती आहे का ? असेल तर एक जबाबदार मंत्री म्हणून तुम्ही जनतेला त्याबद्दल सांगितले पाहिजे.