दिल्ली निवडणुकीच्या प्रचाराची धामधुम काल संपली. आता वाट बघितली जात आहे, ती मतदानाची. मतदार राजा कुणाला निवडून आणेल आणि कुणाला दूर सारेल काही सांगता येत नाही. निवडणुकपूर्वी मतचाचण्यांमध्ये आम आदमी पक्षाला बढत दाखवण्यात आली असली तरी नेमक्यावेळी काय होईल काही सांगता येत नाही. त्यामुळे अवघ्या भारताचेच नव्हे तर जगाचे लक्ष दिल्लीच्या रणसंग्रामावर लागले आहे. विशेष म्हणजे या निवडणुकीच्या निमित्ताने एवढी राजकीय स्थित्यांतरे बघायला मिळालीत, की त्याचा देशाच्या राजकारणावर काय परिणाम होईल हे बघण्यासारखे राहणार आहे. आम्ही
आपल्यासाठी घेऊन आलोय, दिल्ली निवडणुकीतील सात महत्त्वपूर्ण बाबी ज्यांचा देशाच्या राजकारणावर दूरगामी परिणाम झाल्याशिवाय राहणार नाही...