आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादरभंगा (बिहार) - येथे हनिमूनच्या रात्रीच पतीला सोडून प्रेमीसोबत पळून जाण्याचे धक्कादायक प्रकरण समोर आले. तरुणीच्या वडिलांकडून बुधवारी युनिव्हर्सीटी ठाण्यात एफआयर दाखल करण्यात आली. पोलिसांनी वधूच्या मैत्रीणी आणि मित्रांना नामांकन केले आहे. पोलिसांनी दिलेल्या अर्जामध्ये वधूचे वडिल यांनी मुलीची मैत्रीण रेश्मा आणि तरुण मित्र सिराज अहमद खां यांच्यावर पळवून नेल्याचा आरोप लावला आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण...
- तरुणीचे वडिल केवटी ठाणा परिसरात राहणारे आहे. तसेच तरुणाचे मधुबनी जील्ह्यात राहणारे आहे. विश्वविद्यालय ठाण्यात एफआयर दाखल केली आहे.
- लग्न शहराच्या कदिराबाद स्थित शाळेमध्ये धूमधाम संपन्न झाले. रात्रीच बाराती परतले. नंतर नवदेवाला घरीच थांबून ठेवले.
- जेव्हा सकाळी आपल्या मुलीचा शोध सुरू केला तर ती कुठे मिळाली नाही. वधूच्या अपहरणाच्या घटनेनंतर कादिराबाद चित्रगुप्त नगरसमवेत आसपासच्या लोकांची गर्दी झाली.
- दोन्ही बाजूंचे लोक विश्वविद्यालय ठाण्यात पोहोचले. तेथे तरुणाच्या बाजूकडील लोक लिखित स्वरुपात मागणी करु लागले की, लग्न आता दुसऱ्या जागेवर करायचे आहे.
- त्यामध्ये कोणत्या प्रकारची तक्रार आणि अन्य आरोप लावून एफआयर दाखल न व्हावी आणि कोणता गोंधळ झाला नाही पाहिजे.
पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा फोटो...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.