आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराप्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात कधी न कधी असा काळ येतो, जेव्हा तो खूप तणावात आणि असह्य असतो. अशा वेळी काही बरोबर आणि काय चूक हे लक्षात येत नाही. या परिस्थितीमध्ये भगवान श्रीकृष्णाने सांगितलेल्या काही गोष्टींचे स्मरण केल्यास तुमचे सर्व दुःख दूर होऊ शकते. भगवान श्रीकृष्णाने सांगितलेल्या काही अनमोल वचनांचे पालन करून कोणताही व्यक्ती आयुष्यातील प्रत्येक सुख आणि मोक्ष प्राप्त करू शकतो.
पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, भगवान श्रीकृष्णाने सांगितलेल्या इतर काही खास गोष्टी...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.