आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
नारळ पाणी हे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. परंतु जे लोक तहान भागवण्यासाठी नारळ पाणी पितात. त्यांनी साधे पाणी प्यावे. यासोबतच नेहमी ताजेच नारळ पाणी प्यावे. जर नारळामधील पाणी काढून ते दिर्घकाळानंतर प्यायले तर त्यामधील न्यूट्रिएंट्स नष्ट होतात. आज आपण पाहणार आहोत नारळ पाणी प्यायल्यामुळे होणा-या 10 नुकसानांविषयी सविस्तर माहिती...
पुढील स्लाईडवर जाणुन घ्या, नारळ पाण्याच्या साइड इफेक्टविषयी सविस्तर...
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.