आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापाणी शरीरासाठी लागणार्या अनिवार्य तत्वांमधील एक आहे. स्वच्छ आणि पर्याप्त पाणी प्यायल्यानेच मनुष्य विविध आजारांपासून दूर राहू शकतो. शरीरात पाण्याची कमतरता झाल्यास रक्त घट्ट होऊ लागते आणि शरीरातील विविध क्रियांवर याचा वाईट प्रभाव पडतो. शरीराला योग्य प्रमाणात पाणी न मिळाल्यास विविध आरोग्यविषयक समस्यांना सामोरे जावे लागू शकते.
पुढील स्लाइडवर जाणून घ्या, पुरेसे पाणी न पिल्याने कोणकोणत्या आरोग्यविषयक समस्या उद्भवू शकतात...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.