आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअनेक वेळा जड आहार, अल्कोहल किंवा इतर आम्ली पदार्थांचे जास्त सेवन केल्याने शरीरात विषारी घटक वाढतात ज्यामुळे विविध आरोग्य समस्या निर्माण होतात. शरीरातील हे विषारी घटक बाहेर काढण्याच्या प्रोसेसला डिटॉक्सीफिकेशन म्हटले जाते. शरीरातील विषारी घटक बाहेर काढण्यासाठी विविध उपाय सांगण्यात आले आहेत. आज आम्ही तुम्हाला यातीलच निवडक 11 उपाय सांगत आहोत.
पुढील स्लाइडवर जाणुन घ्या, कोणते उपाय केल्याने बॉडी होते आतून स्वच्छ....
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.