आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पावसाळ्यात या 12 गोष्टींकडे द्या विशेष लक्ष, पडणार नाहीत आजारी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मान्सून म्हणजे पावसाळ्याच्या दिवसांमध्ये आजारांचा प्रकोप जास्त राहतो. आयुर्वेदानुसार या दिवसांमध्ये वात आणि पित्त वाढते, ज्यामुळे आजारी पडण्याची शक्यता वाढते. परंतु थोडीफार सावधगिरी बाळगल्यास या दिवसांमध्येही निरोगी राहणे शक्य आहे. आयुर्वेद स्पेशालिस्ट उमेश शर्मा यांनी पावसाळ्यात आजारांपासून दूर राहण्याचे काही खास उपाय सांगितले आहेत.
 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)