आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
मनुष्य जीवनाच्या चार अवस्था लहानपण, बालपण, तरुणपण आणि म्हातारपण. चारही अवस्थांमध्ये वेगवेगळे नियम आणि कर्तव्यांचे पालन करणे आवश्यक आहे. या गोष्टींचे पालन न केल्यास अडचणी निर्माण होऊ शकतात. लहानपणात बुद्धीचा संपूर्ण विकास झालेला नसतो, परंतु तरुणपणात बुद्धी विकसित झालेली असते. या दरम्यान काही गोष्टींकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे, नाही तर भविष्य चिंताजनक होऊ शकते.
येथे जाणून घ्या, तरुणपणात आणि लग्नापूर्वी तरुण मुला-मुलींनी कोणत्या गोष्टींकडे विशेष लक्ष द्यावे, ज्यामुळे भविष्यात त्रास होणार नाही...
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.