आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराधर्म शास्त्रानुसार मनुष्य जिवनाचे सोळा प्रमुख़ संस्कार सांगितले आहेत.त्यातील सग़ळ्यात महत्वाचा संस्कार म्हणजे विवाह. वधू-वराचे जीवन सुखी व्हावे यासाठी सात वचन घेतले जातात. याला सप्तपदी असे म्हणतात. त्यानंतरच विवाह संस्कार पूर्ण होतो. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार जाणून घ्या, लग्नाच्या वेळी वधू(कन्या) वराकडून(मुलगा)कोणकोणते सात वचन घेते...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.