आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंदिरात जातांना या गोष्टीचे अवश्य पालन करावे, कारण की...

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मंदिरात जाऊन प्रत्येक व्यक्ती शांती ग्रहण करण्याचा प्रयत्न करत असते. आयुष्यात सुख शांती रहावी म्हणून प्रत्येकजण सकाळ-संध्याकाळ मंदिरात दर्शनासाठी जातात. शास्त्रात मंदिरात गेल्यानंतर काही नियम सांगितले गेले आहेत. ज्यांचे पालन करणे अनिवार्य समजले जाते. या नियमांचे पालन न करता दर्शन घेतल्याच त्याचा योग्य असा परिणाम आपल्या आयुष्यावर पडत नाही.