शास्त्रानुसार, रामायण ही श्रीरामाची कथा आहे, परंतु रावणाशिवाय ही कथा पूर्ण होऊ शकत नाही. सीतेचे हरण केल्यानंतर श्रीरामाने रावणाचा वध केला, परंतु या घटनेमागे केवळ हे एकच कारण नाही. धर्म ग्रंथानुसार रावण महापराक्रमी आणि विद्वान होता परंतु यासोबतच तो एक अत्याचारी आणि कामांधसुद्धा होता. रावणाने त्याच्या जीवनकाळात असे अनेक कार्य केले ज्यामुळे अनेकांनी त्याला शाप दिले. हेच शाप रावणाच्या सर्वनाशाचे कारण ठरले आणि त्याच्या संपूर्ण कुळाचा नाश झाला.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, कोणकोणत्या लोकांनी रावणाला कोणकोणते शाप दिले...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)