नारळावर काळा दोरा गुंडाळून करा हा उपाय, उजळू शकते तुमचे भाग्य
सध्या देवीच्या भक्तीचा महापर्व नवरात्री सुरु आहे. या दिवसांमध्ये करण्यात आलेल्या देवी भक्तीचे वाईट काळ दूर होऊ शकतो. कुंडलीतील दोष दूर करण्यासाठी नवरात्रीमध्ये देवीची पूजा अवश्य करावी. येथे जाणून घ्या, उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. दयानंद शास्त्रीनुसार नवरात्रीचे काही खास उपाय, ज्यामुळे देवीची कृपा प्राप्त होऊ शकते...