मनुष्याने काय करावे आणि काय करू नये याचे वर्णन विविध ग्रंथ आणि शास्त्रामध्ये करण्यात आले आहे. या गोष्टी लक्षात घेऊन त्यांचे पालन केल्यास जीवन सुखी होऊ शकते. देवी भागवत महापुराणामध्ये स्वतः देवी भगवतीने 10 नियमांविषयी सांगितले आहे. या नियमांचे पालन प्रत्येक मनुष्याने स्वतःच्या आयुष्यात करणे आवश्यक आहे.
देवी भागवत महापुराणामधील एक श्लोक-
तपः सन्तोष आस्तिक्यं दानं देवस्य पूजनम्।
सिद्धान्तश्रवणं चैव ह्रीर्मतिश्च जपो हुतम्।।
अर्थ-
तप, संतोष, आस्तिकता, दान, देवपूजन, शास्त्रसिद्धांताचे श्रवण, लज्जा, सद्बुद्धी, जप आणि हवन- हे दहा नियम माझ्या द्वारे (देवी भगवती) करण्यात आले आहेत.
पुराणातील या श्लोकाचा सविस्तर अर्थ जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...