आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापौराणिक मान्यतेनुसार मनुष्याने जीवनात केलेल्या पाप-पुण्यानुसार त्याला स्वर्गात किंवा नरकात कोठे स्थान मिळते हे निश्चित होते. पुढील जन्म तो कोणत्या रुपात घेणार हे ही त्यानुसारच निश्चित होते. गरुड पुराणानुसार विविद प्रकारचे पाप करणारे लोक नरकात जातात. नरकात त्यांनी केलेल्या पापांचा दोष कमी होतो, परंतु इतर पापांची शिक्षा भोगण्यासाठी त्यांना पशु-पक्ष्यांच्या रुपात जन्म घ्यावा लागतो.
पुढील फोटोंवर क्लिक करा आणि गरुड पुराणानुसार जाणून घ्या कोणते काम केल्याने मनुष्याला नरकात जावे लागते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.