आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराहिंदू धर्मामध्ये तुळशीच्या रोपाला पवित्र मानले जाते. धर्म ग्रंथांमध्ये भगवान विष्णू आणि वृंदा म्हणजे तुळस यांच्या विवाहाचा उल्लेख आढळून येतो. यामुळे तुळशीला विष्णुप्रिया म्हटले जाते. याच कारणामुळे घराच्या आंगणात लावलेले तुळशीचे रोप घरातील कलह आणि दारिद्र्य दूर करणारे मानले जाते.
धार्मिक दृष्टीकोनातून घरामध्ये तुळस असल्यास सर्व पापांचा नाश होतो आणि सुखाच्या सर्व इच्छा पूर्ण होतात असे मानले जाते. पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या, तुळशीचा शुभ प्रभाव आणि लक्ष्मी कृपा प्राप्त करण्याचा एक उपाय...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.