महाभारत युद्धाच्या सुरुवातील अर्जुनाने युद्ध लढण्यास नकार दिला होता. त्यावेळी भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला गीता उपदेश दिला होता. या उपदेशामध्ये श्रीकृष्णाने अशाकाही गोष्टी सांगितल्या आहेत, ज्यामुळे जीवनातील प्रत्येक संकटावर कोणताही व्यक्ती मात करू शकतो. आजही या सर्व गोष्टी स्त्री आणि पुरुष दोघांसाठी खूप उपयोगी ठरतात.पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, महाभारतातील 25 खास गोष्टी...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)