आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करारामचरितमानसमध्ये अशा अनेक गोष्टी आणि नितींबद्दल सांगितले आहे, ज्याचा व्यक्तीचा जिवनावर मोठा परिणाम होतो. प्रत्येक व्यक्तीला धनवान होण्याची इच्छा असते व त्यासाठी ती मोठे प्रयत्नही करते. रामचरितमानस अनूसार असेही काही लोक आहेत, ज्यांनी कितीही मेहनत केली तरी त्यांच्याजवळ पैसा राहत नाही. यामुळे या लोकांची इच्छा असूनही ते कधी श्रीमंत होत नाहीत.
पुढील स्लाइडवर जाणुन घ्या, अशा 5 लोकांविषयी ज्यांनी कितीही मेहनत केली तरी ते यशस्वी होत नाहीत...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.