आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअसे मानले जाते की, दिवसाची सुरुवात चांगली झाली तर संपूर्ण दिवस चांगला जातो. ही गोष्ट लक्षात घेऊनच हिंदू धर्मामध्ये पाच कामे सकाळी-सकाळी करण्याची प्रथा करण्यात आली आहे. ही पाच कामे केल्यानंतर तुम्हाला दिवसभराच्या कामामध्ये यश प्राप्त होते आणि आर्थिक लाभ होण्याचे योग जुळून येतात.
दही खाऊन घराबाहेर पडावे..
घरातून बाहेर पडण्यापूर्वी दह्याचे सेवन अवश्य करावे. ही प्रथा पुरातन काळापासून चालत आलेली आहे. दह्याला पवित्र मानले जाते. दह्याच्या पवित्रते आणि चवीमुळे मन प्रसन्न राहते. याच कारणामुळे पूजन सामग्रीमध्ये दह्याला विशेष स्थान प्राप्त आहे. दही खाल्ल्याने विचार सकारात्मक बनतात आणि नकारात्मक विचारांपासून मुक्तता मिळते.
पुढे जाणून घ्या, इतर चार कामे...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.