आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
महर्षी वेदव्यास रचित महाभारत ग्रंथ खूप विस्तृत आहे. यामधील कथा जेवढा मोठ्या तेवढ्याच रोचक आहेत. शास्त्रामध्ये महाभारताला पाचवा वेद मानण्यात आले आहे. या ग्रंथामध्ये एकूण एक लाख श्लोक आहेत, यामुळेच याला शतसाहस्त्री असेही म्हणतात. महाभारतच्या उद्योगपर्वात युद्धापूर्वी महात्मा विदुर राजा धृतराष्ट्र यांना लाइफ मॅनेजमेंटशी संबंधित अनेक गोष्टी सांगतात. यालाच विदुर नीती असेही म्हटले जाते. विदुर नीतीनुसार काही लोकांना चांगल्या-वाईट गोष्टींचे ज्ञान नसते, यामुळे यांच्यापासून दूर राहण्यातच फायदा आहे. येथे जाणून घ्या, कोणकोणत्या लोकांपासून आपण दूर राहावे...
नशा केलेला व्यक्ती
ज्या व्यक्तीने नशा केला असेल, त्यापासून दूर राहण्यातच शहाणपण आहे. नशेतील व्यक्तीला चांगल्या-वाईट गोष्टींचे भान राहत नाही आणि अनेकवेळा तो असे न करण्यायोग्य काम करून जातो. विदुर नीतीनुसार, नशेमध्ये एखाद्या व्यक्तीने केलेल्या चुकीच्या कामाची शिक्षा त्याच्यासोबतच इतरांनाही भोगावी लागते. त्यामुळे अशा व्यक्तीपासून दूर राहावे.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, इतर कोणकोणत्या नऊ लोकांपासून दूर राहावे...
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.