आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
जुन्या मान्यतेनुसार पती-पत्नीच नातं सात जन्मांचे मानले जाते. याच कारणामुळे आजही पती-पत्नी आपल नातं कायम ठेवण्यासाठी प्रयत्न करत असतात. जे पात-पत्नी एकमेकांना समजून घेतात,त्यांनाच आयुष्यात सर्व प्रकारचे सुख प्राप्त होते.
आचार्य चाणक्यांनी पत्नीची खरी पारख कोणत्या वेळी होते, यासंबंधी एक नीती सांगितली आहे....
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.