आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकोणत्याही व्यक्तीच्या आयुष्याला योग्य दिशा देण्याचे काम शिक्षण करते. चांगल्या शिक्षणामुळे भविष्य उज्वल बनते. यामुळे आभ्यासाच्या दिवसांमध्ये विद्यार्थ्यांनी विशेष सावधगिरी बाळगावी. या दिवसांमध्ये एखाद्या विद्यार्थाचा मार्ग चुकला तर, त्याचे संपूर्ण आयुष्य वाईट मार्गावर जाऊ शकते. आचार्य चाणक्यांनी विद्यार्थ्यांसाठी एक नीती सांगितली आहे.
पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या, विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरणारी चाणक्य नीती...
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.