आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नेहमी या 7 गोष्टी लक्षात ठेवल्यास अडचणी तुमच्यापासून दूर राहतील

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राम आणि सीतेच्या जीवनावर अनेक ग्रंथ लिहिली गेले आहेत. आनंद रामायण यामधील एक आहे. श्रीरामलग्न पाण्डेय हे आनंद रामायणाचे लेखक आहेत. याची रचना वाल्मीकि रामायणाच्या आधारावर केली गेली आहे. आनंद रामायणामध्ये जवळपास 9 काण्ड आहेत, ज्यामध्ये श्रीरामाच्या जन्मापासून तर स्वलोकगमनापर्यंतच्या कथा सांगिलल्या आहेत.

आनंद रामायाणात अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत ज्या मनुष्यासाठी खुप आवश्यक मानल्या गेल्या आहेत. या ग्रंथात मनुष्याच्या 7 अशा गुणांविषयी सांगितले आहेत, जे प्रत्येकामध्ये असणे आवश्यक आहे. या गुणांसंबंधी एक श्लोससुध्दा आहे.

पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या 7 गुणांविषयी सविस्तर माहिती...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)