आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराएखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत कालसर्प दोष असल्यास त्याला कोणत्याही कामामध्ये सहजपणे यश प्राप्त होत नाही. घर-कुटुंबात अशांती राहते आणि मानसिक तणाव वाढतो. ज्योतिष शास्त्रानुसार कुंडलीमध्ये सर्व ग्रह राहू-केतूच्या मध्ये आल्यानंतर कालसर्प योग तयार होतो. या दोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी शिवरात्रीच्या दिवशी काही खास उपाय केल्यास लवकर शुभफळ प्राप्त होते.
पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, कालसर्प दोष मुक्तीचे इतर काही खास उपाय...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.