जर घरामध्ये वास्तुदोष असेल तर कुटुंबातील सदस्यांवर त्याचा वाईट प्रभाव अवश्य पडतो. हा दुष्प्रभाव कोणत्याही स्वरूपाचा असू शकतो. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचे लग्न जमण्यात अडचणी निर्माण होत असतील तर, यामागे वास्तुदोषाचे कारण असू शकते. जर तुम्हीही तुमच्या मुलांच्या लग्नासंबंधी अशा अडचणीमुळे चिंताग्रस असाल तर, घरातील वास्तुदोषांवर एकदा अवश्य विचार करा आणि पुढे दिलेले उपाय करून पाहा...