रावणाच्या या 1 चुकीमुळे भगवान श्रीरामाला घ्यावा लागला मनुष्य रूपात जन्म
या वर्षी 25 मार्च, रविवारी श्रीराम नवमीचा उत्सव साजरा केला जाईल. भगवान श्रीराम यांनी त्रेतायुगात अत्याचारी रावणाचा अंत केला. धर्म ग्रंथानुसार रावण महाज्ञानी, महान शिवभक्त आणि पराक्रमी होता, परंतु त्याला त्याच्या शक्तीवर खूप अहंकार होता. याच अहंकारामुळे रावणाने एक चूक केली आणि त्याचा सर्वनाश झाला. श्रीराम नवमीच्या निमित्ताने आम्ही तुम्हाला रावणाची ती चूक सांगत आहोत.