आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
महाभारतानुसार पांडव पाच भाऊ होते. पाच भावांची द्रौपदी नावाची एकच पत्नी होती. द्रौपदीच्या जन्माविषयी एक कथा होती. त्या कथेनुसार द्रौपदीचा जन्म अग्नीकुंडातून झाला. द्रौपदी वीर आणि गुणवान स्त्री असण्यासोबतच अत्यंत रूपवान होती. यामुळेच द्रुपद राजाने द्रौपदीच्या लग्नासाठी आयोजित केलेल्या स्वयंवरात सहभागी होण्यासाठी भारतातील सर्व राजकुमार पांचाळ राज्यात दाखल झाले होते.
पांडू पुत्र अर्जुनाने द्रौपदी स्वयंवर जिंकले आणि आई कुंतीच्या आज्ञेनुसार द्रौपदीला पाचही पांडवांशी लग्न करावे लागले. द्रौपदीचे सर्व पती शूरवीर, पराक्रमी आणि अजेय होते. तरीही पाच पुरुषांची द्रौपदीवर कुदृष्टी होती.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, द्रौपदीवर कोणत्या पाच पुरुषांची वाईट दृष्टी होती..
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.