तामिळनाडूमध्ये अरावन देवतेची पुजा करण्याची प्रथा असून यांना इरावन असेही म्हटले जाते. या देवाला येथे किन्नरांची देवता असेही संबोधले जाते. अरावन देवता महाभारतातील प्रमुख पात्रांमधील एक होते आणि युद्धामध्ये त्यांनी एक महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडली होती.
दक्षिण भारतात किन्नरांना अरावनीही म्हटले जाते. किन्नर आणि अरावन देवतेचा वर्षातून एकदा विवाह होत असतो. पण हा विवाह केवळ एका दिवसाचा असतो. दुस-या दिवशी या देवतेचा मृत्यू होतो. त्यामुळे त्यांच्याबरोबर विवाह केलेले किन्नर विधवा होतात.
पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, कोण आहे अरावन आणि महाभारताशी काय आहे संबंध...