13 ऑक्टोबर, मंगळवारपासून अश्विन मासातील नवरात्री सुरु झाली आहे. नऊ दिवस चालणाऱ्या या उत्सवामध्ये देवीच्या विविध स्वरूपांची पूजा केली जाते आणि देवीला प्रसन्न करण्यासाठी विविध साधना केल्या जातात. मनासारखे यश प्राप्त करण्यासाठी नवरात्रीमध्ये विशेष उपायदेखील केले जातात.
तंत्र शास्त्रानुसार नवरात्रीमध्ये करण्यात आलेले उपाय लवकर शुभफळ प्रदान करतात. धन, नोकरी, स्वास्थ्य, आपत्य, विवाह, प्रमोशन इ. इच्छा या काळामध्ये करण्यात आलेल्या उपायांनी पूर्ण होऊ शकतात. तुमच्या मनात कोणतीही इच्छा असेल तर येथे सांगण्यात आलेल्या उपायांनी ती पूर्ण होऊ शकते.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, इतर काही खास उपाय...