आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करास्पेशल डेस्क - भारतीय विवाह थाटामाटासोबतच सभ्यता आणि संस्कारांचे प्रतिक आहे. लग्न फक्त पती-पत्नीचे नाही तर दोन परिवारांचे मिलन असल्याचे सांगितले जाते. भारतातील प्रत्येक राज्यात विवाहाच्या विविध चालीरीती आहेत. यातील काही चालीरीतींमागे विशेष कारणे आहेत. अशाच काही चालीरीतींबद्दल आम्ही आपणांस सांगत आहोत.
> तमिळ विवाहांमध्ये नवरदेव मंडपातून पळ काढत संन्यासी होण्याचे ढोंग रचतो. त्यानंतर वधूचे पिता पाठलाग करून त्याला थांबवितात.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.